!! राजीव गांधी स्मृतिदिन !!
राजीव गांधी यांचा जन्म महाराष्ट्रात मुंबई येथे 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फिरोज गांधी होते आणि आईचे नाव इंदिरा गांधी होते. ते भारताचे सातवे पंतप्रधान होते. 1984 मध्ये जेव्हा राजीवजींची आई इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर ते भारताचे पंतप्रधान झाले . पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी अनेक निर्णय घेतले ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारली. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला.
तमिळनाडूच्या श्रीपेरुंबदुरमध्ये एका भयंकर बॉम्ब स्फोटात त्याचा मृत्यू झाला.
राजीव गांधीजींचा स्वभाव अतिशय साधा होता .
राजीव गांधी अतिशय सहनशील होते, त्यांनी देशाचे तंत्रज्ञान आधुनिकीकरणासाठी नेतृत्व केले. 21 मे 1991 मध्ये त्यांचे निधन झाले त्यांना “भारत रत्न” पुरस्कार मिळाला.
तमिळनाडूच्या श्रीपेरुंबदुरमध्ये एका भयंकर बॉम्ब स्फोटात त्याचा मृत्यू झाला.
राजीव गांधीजींचा स्वभाव अतिशय साधा होता .
राजीव गांधी अतिशय सहनशील होते, त्यांनी देशाचे तंत्रज्ञान आधुनिकीकरणासाठी नेतृत्व केले. 21 मे 1991 मध्ये त्यांचे निधन झाले त्यांना “भारत रत्न” पुरस्कार मिळाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा