!! के. शिवराम कारंत (ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक )
स्मृतिदिन !! (९ डिसेंबर
शिवराम कारंथ जन्म : १० ऑक्टोबर १९०२ मृत्यू : ९ डिसेंबर १९९७ हे ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते. कर्नाटकातील यक्षगान या लोककलेचे पुनरुज्जीवन कारंतांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ४७ कादंबऱ्या हे केवळ आधुनिक कन्नड साहित्यासच दिलेले योगदानच नाही, तर भारतीय साहित्यविश्वास दिलेली समृद्धी आहे.
कारंतांच्या मराठीत अनुवादित झालेल्या कादंबऱ्या
१)अशी धरतीची माया
२)कुडिय
३)चोमा महार
४)डोंगराएवढा
५)तनमनाच्या भोवऱ्यात
६)धर्मराजाचा वारसा
७)मिटल्यानंतर
के.शिवराम कारंत यांनास्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा